Tag: Aurangabad
जालना जिल्ह्यात साडेआठशे हेक्टरला अवकाळीचा फटका
ई ग्राम, जालना (प्रतिनिधी) : अवकाळी पावसासह गारपिटीने औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील जवळपास ४८९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक...
कर्मचारी वेळेत हजर मात्र अधिकारी गायब
औरंगाबाद : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा लागू केल्यानंतर आलेल्या पहिल्या दोन दिवसीय शासकीय सुट्टीचा शनिवारी (दि.२९) रोजी मनपा अधिकाऱ्यांनी...
पावसामुळे पिकांचे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने शनिवारी (दि.29) रोजी सायंकाळी आणि रविवारी (दि.1) रोजी पहाटे दणका दिला. या पावसाबरोबरच आलेल्या...
उस गाळपाची यंदाची स्थिती; वाचा सविस्तर
औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळपाचं घोडं जवळपास अडल्यातच जमा आहे. औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या अठरा पैकी जवळपास नऊ कारखान्यांचं...
विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच
औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनांची वाट अवघडच बनली आहे. रात्री किंव्हा दिवसा वीजपुरवठ्यात बिघाड...
तापमान वाढीचा धोका वेळीच ओळखा – प्रदिप पुरंदरे
औरंगाबाद : निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी हस्तक्षेपामुळे वाढ होते आहे. त्यामुळे निर्माण झालेला वाढत्या तापमानाचा धोका वेळीच ओळखावा लागेल. तापमान वाढू नये...
टंचाई निवारण्यासाठी कृती आराखड्यावर मदार
औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्याची मदार जानेवारी ते जून २०२० दरम्यानसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे....
औरंगाबाद जिल्ह्यात ४२१ हेक्टरवर उन्हाळी पिकं
औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वसाधारण २३०३ हेक्टरच्या तुलनेत केवळ ४२१ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यात...
शिवसेनेच्यावतीने औरंगाबाद येथे पीक-पाणी परिषदेचे आयोजन
ई ग्राम : मराठवाड्यातील पीक आणि पाणीप्रश्नावर मंथन करून दिशा ठरविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने औरंगाबाद येथे गुरुवारी पीक-पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे....
गव्हाचे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढले
ई-ग्राम, औरंगाबाद (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर रब्बी ज्वारी...